
ज्ञानेश्वर व इतर बहीण भावंडे यांचा एवढा भयावह , सामुहिक , सामाजिक , स्वकियांकडून छळवाद का झाला ? ईश्वराने हे सहन कसे केले ?
{ *विनोदकुमार महाजन* }
होय…हे ईश्वरी प्रायोजन होते.ज्ञानराज व इतर बहीण भावंडांना श्रेष्ठ बनवण्याचे , महासिध्द योगी बनवण्याचे.जगाची माऊली बन्वण्याचे.
ज्या ज्या वेळी असे भयंकर घडते त्यावेळी ईश्वर वेगळेच नियोजन करत असतो.
रामकृष्णहरी
🙏🙏🕉️🚩✅
